Homeसामाजिकसध्याच्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता गरजेची – विक्रम सेन

सध्याच्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता गरजेची – विक्रम सेन

सध्याच्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता गरजेची – विक्रम सेन

सुभाष कदम : मुख्य संपादक समर्थ न्यूज 24

जनतेचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि त्यांच्या गरजा ओळखून पत्रकारांनी वार्तांकन केले पाहिजे कारण सध्याच्या बदलत्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता अत्यंत गरजेची असल्याचे मत भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांनी व्यक्त केले.
बारामती येथे भारतीय पत्रकार संघाचा पदग्रहण सन्मान सोहळा विक्रम सेन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष एम.एस.शेख प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ संघटक अनिल सोनवणे पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रमेश गणगे पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख महिला विंगच्या आरती बाबर पुणे शहराध्यक्ष पूनम एकडे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे बारामतीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे शहराध्यक्ष उमेश दुबे दौंडचे सुभाष कदम शिरूरचे बाळासाहेब कांबळे सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव कार्याध्यक्ष राजाभाऊ बोंद्रे सोलापूरचे आर.एल.नदाफ लीगल विंगचे कैलास पठारे संदीप कांबळे जयदीप बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सेन पुढे म्हणाले अलीकडच्या काळात अनेक जण वृत्तपत्रांच्या किंवा विविध पत्रकार संघाच्या नावाखाली इतर उद्योग करताना आढळून येत आहेत त्या गोष्टींपासून सर्वांनी दूर राहिल्यास पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाजाचा मूकनायक होईल आणि भारतीय पत्रकार संघ त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
तर पद ग्रहण सोहळ्यास सदिच्छा भेट देताना पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी भारतीय पत्रकार संघ हा लोकाभिमुख पत्रकारितेसह सामाजिक तसेच शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही अग्रगण्य असणारा पत्रकार संघ असल्याचे स्पष्ट केले.प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी समर्थ न्यूज वेबपोर्टलला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी फलटणचे जेष्ठ पत्रकार सुहास इतराज अमोल पवार विजय गाडे सागर चव्हाण तसेच रमेश चलवादी संतोष कांबळे नाना फुंडे पद्माकर एडके यांसह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
यावेळी सुभाष कदम यांच्या समर्थ न्यूज 24या वेबपोर्टल चे उदघाट्न उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे जिल्हा प्रवक्ते प्रा. दिनेश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार काशिनाथ पिंगळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती येथे अपघातात ६५ वर्षीय वारकरी ठार | पुणे बातम्या

पुणे : बारामतीत बुधवारी रात्री उशिरा कारची धडक बसून एका ६५ वर्षीय वारकऱ्याचा मृत्यू झाला. पुणे ग्रामीण पोलिसांनी विष्णू रामचंद्र पवार असे...

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1784236307.235e69e8 Source link

महाराष्ट्रातील बहुतांश भागात जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस, राज्यांचा IMD चा विस्तारित अंदाज |...

वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील सुप्रसिद्ध कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्राला मर्यादित लाभ मिळण्याची अपेक्षा आहे, असे आयएमडीने म्हटले आहे....

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

बारामती येथे अपघातात ६५ वर्षीय वारकरी ठार | पुणे बातम्या

पुणे : बारामतीत बुधवारी रात्री उशिरा कारची धडक बसून एका ६५ वर्षीय वारकऱ्याचा मृत्यू झाला. पुणे ग्रामीण पोलिसांनी विष्णू रामचंद्र पवार असे...

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1784236307.235e69e8 Source link

महाराष्ट्रातील बहुतांश भागात जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस, राज्यांचा IMD चा विस्तारित अंदाज |...

वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील सुप्रसिद्ध कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्राला मर्यादित लाभ मिळण्याची अपेक्षा आहे, असे आयएमडीने म्हटले आहे....

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...
Translate »
error: Content is protected !!